IPLचे विजेतेपद पटकावल्यामुळे नाही तर, ‘या’ खास कारणामुळे पंड्याला केलय टिम इंडीयाचा कॅप्टन
हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले, तेव्हा पासून हार्दिक पंड्या अधिक चर्चेत येत आहे. नुकतेच, आयर्लंडच्या दौऱ्यासाठी हार्दिक पंड्याला भारताचे कर्णधारपद देण्यात आले. त्याला भारताचे कर्णधारपद आयपीएलचे जेतेपद पटकावल्यामुळे मिळाले, अशी चर्चा होती. मात्र आता त्याला कर्णधारपद देण्याचं वेगळंच कारण समोर येत आहे. हार्दिक पंड्याला आयर्लंडच्या दौऱ्यासाठी भारताचे कर्णधारपद देण्यात आले, यावरून आता चर्चा होत … Read more