घरात फ्री मध्ये वायफाय बसवायचाय? मग ही बातमी तुमच्यासाठी, सरकारी कंपनीकडे करा असा अर्ज…

सध्या च्या काळात अनेक बदल होत आहेत. सर्वांच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. यामुळे ती एक गरज बनली आहे. आता टेलिकॉम मार्केटमध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियाचे एकतर्फी राज्य आहे. देशातील बहुतांश लोक या तीन मोठ्या कंपन्यांचे नेटवर्क वापरतात. या कंपन्यांच्या नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात यूजर्स आहेत. परंतु परिस्थितीही वेळोवेळी बदलते. आज आम्ही तुम्हाला सरकारी कंपनी बीएसएनएलच्या एका … Read more

‘ही’ सरकारी कंपनी आपल्या घरात फ्री मध्ये बसवत आहे वायफाय, असा करा ऑनलाइन अर्ज….

सध्या च्या काळात अनेक बदल होत आहेत. सर्वांच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. यामुळे ती एक गरज बनली आहे. आता टेलिकॉम मार्केटमध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियाचे एकतर्फी राज्य आहे. देशातील बहुतांश लोक या तीन मोठ्या कंपन्यांचे नेटवर्क वापरतात. या कंपन्यांच्या नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात यूजर्स आहेत. परंतु परिस्थितीही वेळोवेळी बदलते. आज आम्ही तुम्हाला सरकारी कंपनी बीएसएनएलच्या एका … Read more

तुमचा सरकारी ॲटीट्यूड बाजूला ठेवा, नाहीतर कायमचे पॅकअप करावे लागेल; BSNL कर्मचाऱ्यांना सरकारची वाॅर्निंग

सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNLचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारनं तब्बल १.६४ लाख कोटींच पॅकेज दिलं आहे. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती मेहनत न केल्याचे समोर आल्याने, केंद्रीय टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. केंद्र सरकारने, BSNLचं पुनरुज्जीवन करण्यासाठी १.६४ लाख कोटींच पॅकेज दिलं आहे. त्यामुळे, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी मेहनत करणं … Read more

मोबाईल कंपन्या पुन्हा एकदा देणार ग्राहकांना धक्का, रिचार्जच्या शुल्कात करणार तब्बल ‘एवढी’ वाढ

आधीच कोरोनाचा झटका सामान्य लोकांना बसला आहे, त्यात आता सर्वच क्षेत्रात महागाई निर्माण झाली आहे. अत्यावश्यक गोष्टीं खरेदी करणे देखील मध्यम वर्गाला जड जात आहे. दुसरीकडे टेलिकॉम कंपन्यानी देखील नवीन वर्षात आपल्या प्लॅनमध्ये वाढ केली आहे. २०२२ मध्ये मोबाईल सेवा शुल्कांमध्ये वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. मोबाईल सेवांच्या पॅकचे शुल्क पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. … Read more