”बाळासाहेब जिवंत असते तर आज सोनिया आणि शरद पवार महाराष्ट्रावर राज्य करत नसते”
महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरूच आहे. गुवाहाटीमध्ये बसून एकनाथ शिंदे सरकारविरोधात भाषणबाजी करत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बंडखोर आमदारांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. आज काँग्रेस आम्हाला साथ देत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव यांनी म्हटलं आहे. शरद पवार आणि सोनिया गांधींनी आम्हाला पाठिंबा दिला, पण आमच्याच लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला.(Balasaheb Thackeray, Sonia Gandhi, Sharad Pawar, … Read more