Raju Shetti on Rajesh Kshirsagar : माझी 500 एकर जमीन तुमच्या नावे करण्यासाठी उद्या 12 वाजता बिंदू चौकात येतोय; राजू शेट्टींचे क्षीरसागरांना थेट ओपन चॅलेंज

Raju Shetti on Rajesh Kshirsagar: शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देताना केलेल्या वक्तव्यामुळे राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) अडचणीत सापडले आहेत. कारण, त्यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याकडे तब्बल 500 एकर जमीन असल्याचा दावा केला. या आरोपावर प्रत्युत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष आणि माजी खासदार शेट्टी यांनी थेट खुलं आव्हान दिलं आहे की, “त्या … Read more

भाजपकडून सदाभाऊ खोतांना डच्चू? विधान परिषद निवडणूकीत विश्रांती घेण्याचा सल्ला

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना डावलले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपने यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विश्रांती देण्याचे ठरवले आहे.(sadabhau khot rejected for vidhan parishad election from bjp ) भाजपने यासंदर्भांतील निरोप सदाभाऊ खोत … Read more

महाविकास आघाडीला धक्का! ‘हा’ प्रमुख पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत

mahavikas aghadi

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पक्षात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद-विवाद होताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षातून लवकरच बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच एबीपी माझाला … Read more

अद्याप तोडगा नाहीच! जर दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला नाहीतर… राजू शेट्टी कडाडले

स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांना दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी चांगलीच आक्रमक झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूरमधील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही यावर तोडगा काढण्यात आलेला नाहीये. याच पार्श्वभूमीवर शेतक-यांचा सर्पदंशाने जीव जात आहे, त्यांनी असा काय गुन्हा केला? असा … Read more

शेतकरी आंदोलन भडकले! संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवले, राज्य सरकारचे दुर्लक्ष

MSEB-office.

गेल्या चार दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर(Kolhapur) येथे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना दिवस दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.(Farmers set fire to MSEB office in Sangli) संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगली(Sangli) जिल्ह्यातील कसबे डिग्रज … Read more