Balasaheb Thorat : आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल…ह.भ.प. संग्राम भंडारेंकडून धमकी; कांग्रेस नेते भडकले, थोरात मांडणार आपली भूमिका, नेमकं प्रकरण काय?

Balasaheb Thorat: संगमनेर (Sangamner) परिसरात एका कीर्तनमंचावरून जे घडलं, त्याने महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडणारे आणि महायुतीची बाजू घेणारे कीर्तनकार संग्राम भंडारे (Sangram Bhandare) यांनी थेट बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर टीका करत, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” अशी धमकी दिली. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला … Read more

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गावातच उभारली जाणार आयटी कंपनी; महाराष्ट्रात प्रथमच आगळावेगळा प्रयोग

आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलांसाठी एका तरुणाने अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात थेट आयटी कंपनी उभारून कित्येक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागात आयटी कंपनी उभारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात प्रथमच होताना दिसत आहे. या कंपनीमुळे अनेक शेतकरी मुलांचे आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील … Read more