‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ५० हजार रुपये; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत कर्जमाफी केली आहे. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये देण्याचे राज्यसरकाने जाहीर केले होते.(Rs 50,000 will be credited to ‘Ya’ farmers’ account;) मात्र आता या घोषणेला जवळपास दोन वर्षांचा काळ होऊन गेला आहे. तरीही नियमित … Read more