शेतकरी

Bachchu Kadu

‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’; ८० वर्षांच्या आजोबांनी भर रस्त्यात बच्चू कडूंना झापले

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चुल मांडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचत शिंदे यांनी भाजपाच्या साथीने ...

Kaan: प्लेबॉय किंग! वयाच्या १४ व्या वर्षी केलं पहिलं लग्न, आता ६१ व्या वर्षी करतोय ८८ व्यांदा लग्न

Kaan: इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील माजालेंगका येथील 61वर्षीय व्यक्ती 88व्यांदा लग्न करणार आहे. वृत्तानुसार, कान (Kaan) म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नागरिक त्याच्या 86 व्या ...

Farmer : आता वीज कंपन्यांना शेतातील वीज कापता येणार नाही; राज्य अन्न आयोगाचा मोठा निर्णय

  Farmer : सध्या राज्यातील शेतकरी हा अनेक समस्यांशी झुंजत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर ...

Eknath shinde: ‘या’ शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी; राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांची अशी बिकट स्थिती पाहून आता ...

Coriander : कोथिंबीरीच्या दराने मोडले सर्व विक्रम, एका जुडीसाठी मोजावे लागले १६० रुपये, शेतकरी मालामाल

Coriander | एकीकडे पावसाळ्यात भाजीपाल्यांचे भाव कमी होत असताना दुसरीकडे मात्र कोथिंबीरीने भाव खाल्ला आहे. नाशिकमध्ये कोथिंबीरीने उच्चाकी दर गाठला आहे. पंचवटीतील मार्केट यार्डातील ...

Crime news : हृदय पिळवटून टाकणारी घटना; लटकलेल्या वायरचा बैलाला शाॅक अन् मालकासहीत सगळेच ठार

Crime news | पावसाळ्यात विजेच्या खांबाचा, तारेचा करंट लागल्याने माणसं मरण पावलेल्या अनेक घटना कानावर पडत असतात. परंतु अशीच एक भयानक घटना वैजापूरच्या बायगाव ...

Narendra Modi: सत्यपाल मालिकांनी मोदींवर थेट हल्ला करूनही भाजप त्यांच्यावर कारवाई का करत नाही?

BJP, Satyapal Malik, Narendra Modi/ नूहच्या किरा गावात सत्यपाल मलिक यांनी मागील आठवड्यात पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधानांच्या मित्राला नको असल्याने एमएसपी लागू ...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून मुसळधार पाऊस; वाचा पंजाबराव डख यांचा अंदाज

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे खरीप हंगामातील पिके सुकत असल्याचे चित्र आहे. शेतकरी पुन्हा एकदा पावसाची आतुरतेने वाट ...

Eknath Shinde

Farmer : मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर बोलत होते, तेवढ्यात शेतकऱ्याने मंत्रालयाबाहेर स्वत:ला घेतले पेटवून

Farmer : अधिवेशन सुरु असताना एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगावर पेट्रोल ओतून त्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न ...

Farmer

Harshvardhan Patil : शेतकऱ्याचा संताप अनावर, भाजपच्या हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याच्या कार्यालयाची केली तोडफोड, वाचा सविस्तर..

Harshvardhan Patil : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणीनंतर सततच्या पावसामुळे संपूर्ण पीक वाया गेले आहे. त्यात जे आहे त्याचे पैसेदेखील वेळेवर न ...