जनतेतून निवडून आलात मग जनतेत जायला कसली भिती, आमदारांचे पोलिस संरक्षण काढून घ्या; ‘या’ आमदाराची मागणी

kisan kothore

एकीकडे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या बड्या आमदाराने वेगळीच मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण पाहतो की, राजकीय नेते मंडळी सुरक्षेबाबत नेहमीच बोलत असतात. सुरक्षेमध्ये कपात करताच वादंग निर्माण होतो. मात्र असं असलं तरी देखील आता वेगळीच बातमी समोर येत असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या एका बड्या आमदाराने सुरक्षा काढून … Read more

Shiv Bhojan Thali : गोरगरिबांचा आधार संपणार? शिंदे सरकार शिवभोजन थाळी बंद करण्याच्या तयारीत, ‘हे’ कारण आले समोर

Shiv Bhojan Thali

Shiv Bhojan Thali : राज्यात शिंदे-फडणवीस हे नवे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. यासोबतच अनेक नवनवीन योजनाही सुरु करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या अनेक योजनांवर आक्षेपही घेण्यात येत आहे. यातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more

खातेवाटपानंतर शिंदे गटातील ‘हे’ पाच मंत्री नाराज; एक मंत्री नॉट रिचेबल तर…

शिंदे फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर काल सरकारने खाते वाटप देखील जाहीर केले. या खातेवाटपाबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. कारण खातेवाटपानंतर शिंदे गटातील अनेक मंत्री नाराज झाल्याचं समोर येत आहे. शिंदे सरकारच्या खातेवाटपावर नजर मारल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक लक्षात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अनेक महत्वाची खाती स्वतः … Read more

शिंदे फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर; फडणवीसांनी महत्वाची खाती घेत दिला शिंदे गटाला धक्का

राज्यात नुकताच शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर झाला. मात्र, चार दिवसांहून अधिकचा काळ लोटला तरी खातेवाटप झालेले नव्हते. आज अखेर सरकारच्या खाते वाटपाला मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची बैठक झाल्यानंतर खाते वाटप जाहीर झालं. मात्र, या खाते वाटपात महत्वाची खाते देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. या … Read more

‘ ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे, ते भाजपमध्ये आले तरी चौकशी थांबणार नाही’; भाजप नेत्याने स्पष्टच सांगितलं

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ईडीच्या कारवाईबाबत विधान करून विरोधकांना टोला लगावला आहे. म्हणाले, भाजपमध्ये गेल्यावर ईडीपासून सुटका मिळते ही अफवा विरोधी पक्षांनीच पसरवली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले, ज्या नेत्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे, त्यांची चौकशी भाजपात आल्यावर देखील थांबणार नाही. ईडीने कारवाई केल्यानंतर चोरी, भ्रष्टाचार केला नाही … Read more