शेतकऱ्यांच्या वीजतोडणीला स्थगिती; ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय
मुंबई | सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मागच्या अधिवेशनापासून शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व प्रश्नांची उत्तर देत शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत, वीज तोडणी ही तीन महिन्यांसाठी थांबवली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची … Read more