Farmer : आता वीज कंपन्यांना शेतातील वीज कापता येणार नाही; राज्य अन्न आयोगाचा मोठा निर्णय

  Farmer : सध्या राज्यातील शेतकरी हा अनेक समस्यांशी झुंजत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अनेकांकडून मागणी केली जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याने जर काही पिकवले नाही तर संपूर्ण जगात खाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, जंगली जनावरे … Read more

स्टेडियमची वीज गेल्यामुळे मुंबईची झाली चांदी, सोशल मिडीयावर अंबानींचे भन्नाट मीम्स व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये, गुरुवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात सामना झाला. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना वीज खंडित आणि तांत्रिक समस्येमुळे चर्चेत होता. सीएसकेचा फलंदाज डेव्हन कॉनवे यालाही पॉवरकटचा फटका सहन करावा लागला.(Ambani’s abandoned memes go viral on social media) खरतर, सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर डॅनियल … Read more

आप की सरकार, काम की सरकार! भगवंत मान यांची मोठी घोषणा, ३०० युनिट वीज देणार मोफत

bhagwant mann (1)

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 4 राज्यात सत्ता कायम राखली. मात्र पंजाब मध्ये ‘आप’ने सर्वच पक्षांना धक्का देत जोरदार मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील सत्तेची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. आप सरकारने वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. … Read more

“साहेब… पाया पडतो, लाईटची भीक मागतो, पीक जळतायत वीज द्या”, शेतकऱ्याने फोडला टाहो

beed

आपला देश कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातो. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी अवकाळी गारपीट ढगाळ वातावरण या निसर्गाच्या लहरी स्वभावामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. यामुळे बळिराज चिंतेत आहे. तर दुसरीकडे वीज पुरवठ्या अभावी राज्यात शेतीचं मोठं नुकसान होत आहे. शेतीसाठी वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतकरी आंदोलन करत … Read more