३२ वर्षे शेकापचा गड असलेल्या अख्ख्या गावानेच केला शिवसेनेत प्रवेश; जाणून घ्या यामागचं खरं कारण…

राज्यातील रायगड, उरण आणि कर्जत या भागांमध्ये शेतकरी कामगार पक्षाची चांगली ताकद असल्याचं मानलं जातं. याशिवाय गेली अनेक वर्ष या शहरं शेतकरी कामगार पक्षाचा गड मानला जात होता. परंतु आता त्याला उतरती कळा लागलेली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शेकापच्या अनेक नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षांत प्रवेश करायला सुरुवात केली आहे. गेली ३२ वर्ष … Read more