नवऱ्यासाठी निर्जळी उपवास अन् वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा…; अभिनेत्रीने महीलांना दिला ‘हा’ सल्ला
काल संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी झाली. विवाहित महिला वडाची पूजा करतात, वडाला दोरा गुंडाळतात, आणि पुढचे सात जन्म हाच नवरा भेटो अशी प्रार्थना करतात. याच वटपौर्णिमेच्या निमित्ताने अभिनेत्री हेमांगी कवीने एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामधून तिने आपले वटपौर्णिमा विषयी विचार मांडले आहेत. अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच काही वेगळे विचार शेअर करत असते. काल देखील वटपौर्णिमेनिमित्तानं … Read more