“साहेब… पाया पडतो, लाईटची भीक मागतो, पीक जळतायत वीज द्या”, शेतकऱ्याने फोडला टाहो
आपला देश कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातो. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी अवकाळी गारपीट ढगाळ वातावरण या निसर्गाच्या लहरी स्वभावामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. यामुळे बळिराज चिंतेत आहे. तर दुसरीकडे वीज पुरवठ्या अभावी राज्यात शेतीचं मोठं नुकसान होत आहे. शेतीसाठी वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतकरी आंदोलन करत … Read more