IPL चा खिताब जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने केला मोठा खुलासा, सांगितले विजयामागचे कारण, म्हणाला..
आईपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) अप्रतिम खेळ दाखवला आहे. गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ७ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) मोठा खुलासा केला आहे. गुजरात टायटन्स कसा जिंकला हे त्यांनी सांगितले. अंतिम सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, मला योग्य वेळी … Read more