राजू पाटील

“जसं सीटबेल्ट अनिवार्य केलाय तसंच रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांना खड्डयात उभं करा”

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटर आणि फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांनी रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाढत जाणाऱ्या अपघातांवर आपलं मत व्यक्त करत, थेट रस्त्याच्या ठेकेदार ...

‘अशी कशी फुटून गेली वाघाची छाती, कारण द्यायचं हिंदूत्व, खरंतर ईडी काडीची भिती’, मनसेचा आरोप

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 46 आमदारांना घेऊन बंड केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार अशी चर्चा ...

dighe and shinde

“एकनाथ शिंदे दिघे साहेबांचा आदर्श सांगतात पण ते कधीच दिघे साहेब होऊ शकत नाही”

कल्याण ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सध्या गंभीर झाली आहे. कल्याण ग्रामीण भागात असणाऱ्या देसलपाडा गावातील पाच जणांना पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यावरून ...

sharad pawar

राज्यसभा निवडणूक: फोडाफोडी, पळवापळवी, हाॅटेल, पाण्यासारखा पैसा, जनतेचा सगळा, भ्रष्टनिती

सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.  राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार ...

मनसेचे आमदार राजू पाटील नॉट रीचेबल, एकमेव मत कोणाला मिळणार भाजप की शिवसेना?

सध्या राज्यसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. राज्यसभा निवडणूकीची बिनविरोधी परंपरा गेल्या २४ वर्षांपासून सुरु होती. पण आता ती मोडीत काढत राज्यात निवडणूक लागली आहे. ...

udhav

‘मराठा आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी?’ मनसेचा संतप्त सवाल

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) यांना घालण्यात आली आहे. मात्र ही अट संभाजीराजेंना मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. ...

aditya thackeray and raj thackeray

“पक्ष संपला म्हणताय, आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. काल रामनवमीचे औचित्य साधून मशिदीवरील ...

“आमदारांना मोफत घरं कशाला? सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा”

ठाकरे सरकारने राज्यातील आमदारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबईत ३०० आमदारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...