राजस्थान हायकोर्टाने सलमानला दिला सर्वोच्च दिलासा, सलमानची बहिण अलवीराही मुंबईला परतली
बहुचर्चित हरीण शिकार प्रकरणात अडकलेला फिल्मस्टार सलमान खानला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने सलमानने दाखल केलेल्या ट्रान्सफर याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टातील सर्व केसेसची सुनावणी घेण्याचे मान्य केले. म्हणजेच आता सलमान खानच्या हरीण शिकार प्रकरणाशी संबंधित तीन याचिकांची सुनावणी आता सत्र न्यायालयाऐवजी उच्च न्यायालयात होणार आहे.(rajasthan-high-court-grants-highest-relief-to-salman-the-hearing-will-now-be-held-in-the-high-court-instead) या हस्तांतरण याचिकेवरील सुनावणीवेळी सलमानची बहीण अलविरा(Alvira)ही … Read more