काश्मीरमधील हिंदूंना सरकारने बंदुकांचे चालवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे; मनसेची सरकारकडे मागणी
जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना घडत आहेत. दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. या घटनांमुळे काश्मिरी पंडित आणि इतर हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन करण्याची घोषणा केली आहे. आज मोठ्या संख्येने काश्मिरी पंडित स्थलांतर करणार असल्याचे सांगितले जात आहे. (MNS demands from the government for kashmir hindu … Read more