Eknath shinde: ‘या’ शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी; राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांची अशी बिकट स्थिती पाहून आता राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान पाहून विरोधक अनेक दिवसांपासून राज्य सरकारवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष … Read more