Rajasthan: जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचे आज उद्घाटन; 20 किमी अंतरावरून दिसणार ‘विश्व स्वरूपम’

Rajasthan: शनिवारी राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात भगवान शिवाच्या जगातील सर्वात उंच मूर्तीचे उद्घाटन होणार आहे. भगवान शंकराच्या या मूर्तीला ‘विश्व स्वरूपम’ असे नाव देण्यात आले आहे. गुजरातचे अध्यात्मिक नेते आणि धार्मिक उपदेशक मोरारी बापू राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा शहरात स्थापन करण्यात आलेल्या भगवान शिवाच्या 369 फूट उंच मूर्तीचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विधानसभा … Read more

धर्मापेक्षा श्रेष्ठ शिवभक्ती, सहाव्यांदा शंकराच्या मुर्तीवर गंगाजल वाहणार वकील मलिक, म्हणाला…

सावन महिन्यासोबतच कंवर यात्रा (Kanwar Yatra 2022) देखील सुरू झाली आहे. भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगावर (Lord Shiva) गंगाजल खांद्यावर घेऊन जलाभिषेक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचवेळी, शामली येथील भैंसवाल गावचे वकील मलिक (Vakil Malik) देखील यावर्षी कंवर यात्रेदरम्यान आयुष्यात सहाव्यांदा हरिद्वारहून पायी चालत पवित्र पाणी आणण्यासाठी तयार आहेत. मुस्लिम असूनही ते शिवभक्त आहेत. सलग पाच … Read more

आतापर्यंत जगापासून लपलेले आहे कामाख्या मंदिराचे ‘हे’ रहस्य, वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

कामाख्या शक्तीपीठ हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे, जे खूप प्रसिद्ध आणि चमत्कारी आहे. कामाख्या देवीचे मंदिर अघोरी आणि तांत्रिकांचा बालेकिल्ला मानला जातो अशी माहिती आहे. हे शक्तीपीठ निलांचल पर्वतापासून १० किमी अंतरावर आहे. कामाख्या मंदिर हे सर्व शक्तीपीठांचे महापीठ मानले जाते. या मंदिरात तुम्हाला देवी दुर्गा किंवा माँ अंबे यांची कोणतीही मूर्ती किंवा फोटो सापडणार … Read more

…तेव्हा शंकराने मार्तंड भैरवाच्या रुपात भंडारा मस्तकी धारण केला अन् रात्रीला दिलेले वचन पुर्ण केले

भारत देशात विविध धर्माचे लोक राहतात आणि विविध परंपरा पाळल्या जातात. विविध धर्माचे लोक असल्यामुळे भारतात अनेक सण साजरे केले जातात. हिंदू धर्मातही अनेक सण साजरे केले जातात. या सगळ्या सणांमध्ये हळदी कुंकूला खुप महत्वाचे स्थान आहे. कोणतीही पुजा असली तर सगळ्यात आधी हळदी कुंकू वाहिले जाते. पण काही देव असे आहेत त्यांना फक्त हळद … Read more

जेजुरीच्या खंडेरायाला भंडारा इतका प्रिय का आहे? यामागे आहे शंकराची पौराणिक कथा

भारत देशात विविध धर्माचे लोक राहतात आणि विविध परंपरा पाळल्या जातात. विविध धर्माचे लोक असल्यामुळे भारतात अनेक सण साजरे केले जातात. हिंदू धर्मातही अनेक सण साजरे केले जातात. या सगळ्या सणांमध्ये हळदी कुंकूला खुप महत्वाचे स्थान आहे. कोणतीही पुजा असली तर सगळ्यात आधी हळदी कुंकू वाहिले जाते. पण काही देव असे आहेत त्यांना फक्त हळद … Read more

‘या’ पर्वतावर अजूनही आहे भगवान शंकराचे वास्तव, दिवसरात्र येत असतो ओम असा आवाज, वाचून आश्चर्य वाटेल

ही पृथ्वी अनेक रहस्यांनी भरलेली आहे. यापैकी काही रहस्ये अशी आहेत, ज्यांचा शोध आजपर्यंत शास्त्रज्ञही (Scientist) करू शकलेले नाहीत. असाच एक रहस्यमय पर्वत (mountains)  भारतात आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, ब्रह्मांडाची निर्मिती आणि विनाश यासाठी जबाबदार असलेले भगवान शिव आपल्या कुटुंबासह कैलास पर्वतावर वास्तव्य करतात.(The reality of Lord Shiva is still on this mountain) असे मानले जाते … Read more

अरे देवा! कोर्टाने भगवान शंकरालाच बनवले आरोपी, कोर्टात हजर राहण्याची दिली नोटीस, मग भक्तांनी..

छत्तीसगड येथील न्यायालयात शुक्रवारी देव हजर झाला. होय, तुम्ही बरोबर ऐकले. रायगडच्या महसूल अधिकाऱ्यांच्या कृपेने हा पराक्रम घडला. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी भगवान शंकर(Lord Shankara) यांना आरोपी बनवून कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली. यानंतर न्यायालयात हजर न झाल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्याचे सांगण्यात आले.(the-court-made-lord-shiva-the-accused-gave-notice-to-appear-in-court-then-the-devotees) आता देव स्वतः येऊ शकत नाही, अशा स्थितीत त्यांच्या भक्तांनी म्हणजेच स्थानिक … Read more

आजची रात्र एवढी महत्वाची का मानली जाते? महाशिवरात्रीला काय घडलं होतं?

महाशिवरात्री  म्हणजे ‘शिवाची महान रात्र’. भारतीय लोकांसाठी महत्वाचा सोहळा. ही रात्र एवढी महत्वाची का आहे जाणून घेऊ.भारतीय संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे काहीना-काही महत्वाचे कारण आहे. वेगवेगळे उदेद्श डोळ्यासमोर ठेवून  सण साजरे केले जातात, जसे की विविध ऐतिहासिक घटना, विजय किवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती. उदा.- पेरणी,लावणी,कापणी,यासाठी सण साजरे केले जातात. परंतु महाशिवरात्रीचे … Read more