१८ विटेंज कार, १४ एकराचा महाल, १००० कोटींचे दागिने कुणाला मिळाले? ३० वर्षांनी सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय

तब्बल ३० वर्षांपासून सुरू असलेल्या पंजाबमधील एका संपत्तीच्या वादावर अखेर सुप्रीम कोर्टाने काल पडदा टाकला आहे. हा वाद फरीदकोटचे महाराजा सर हरिंदर सिंह बराड यांच्या घराण्यातील संपत्तीचा होता. ३० वर्षांपासून हे भांडण सुप्रीम कोर्टात चालू होतं. अखेर काल त्याचा निकाल लागला आहे. ही संपत्तीही थोडी नव्हती. आज तिची किंमत २० ते २५ हजार कोटींपर्यंत असल्याचं … Read more

भारताला कसाबचा पत्ता कसा मिळाला? इतक्या वर्षांनी पाकिस्तानच्या मंत्र्याने उलगडले रहस्य

सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय संकट निर्माण झालं आहे. इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागू शकतं. यादरम्यान इम्रान खान यांच्या सरकारमधील गृहमंत्री शेख रशीद अहमद(Shekh Rashid Ahamad) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमीर कसाबचा उल्लेख करत गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर … Read more