पावसाळी अधिवेशन
मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे. सुभाष देशमुख या उस्मानाबादच्या शेतकऱ्याने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ...
Deepak Kesarkar : ‘५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल’, केसरकरांचे विरोधकांना प्रत्यु्त्तर
Deepak Kesarkar: आज पावसाळी अधिवेशनाचा सलग पाचवा दिवस आहे. आज सुरुवातीलाच विधानभवनाच्या परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटातील आमदारांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ, ...
Rohit Pawar ; अमोल मिटकरींना गुद्दे तर रोहीत पवारांची काॅलर खेचली; विधावभवनात आमदारांमध्ये हाणामारी
Rohit Pawar: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज विधिमंडळ कामकाजाच्या सुरुवातीलाच विधान भवनाच्या परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घोषणाबाजींचा कलगीतुरा रंगल्याचे पाअमोल मिटकरींना गुद्दे ...
‘शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, पण आत्महत्या करू नका’; एकनाथ शिंदेंचं भावनिक पत्र
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत आज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्येविषयीच्या भावना विधानसभेत मांडल्या. तसेच ...
विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला? फडणवीसांनी पुर्ण घटनाक्रमच सांगीतला
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं १४ ऑगस्टला अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेकांकडून मेटे यांचा अपघात झाला की घातपात होता, याबाबत संशय व्यक्त ...
..तर पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊ; नाराज बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिंदे गटात मंत्रिपद न मिळाल्यामुळे ...
(Monsoon sessions): आले रे आले गद्दार आले, ५० खोके घेऊन ओक्के झालेले आले; शिंदे गटातील आमदारांचा सर्वांसमोर पाणउतारा
पावसाळी अधिवेशन(Monsoon sessions): राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काही तरी वाद निर्माण होईल असे सर्वांना वाटत होते. अपेक्षेप्रमाणे ...
‘तुम्हाला येऊन ८ वर्ष झाली, नवीन सूनबाईपण एवढ्या वेळात शिकून जबाबदारी घेते
भाजपचे खासदार, नेते, आणि केंद्रीय मंत्री सतत काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीचा उल्लेख करत असतात. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या संबंधित ...