पंजाब
Sardar Fauja Singh: महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे अपघाती निधन, वयाच्या 114व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sardar Fauja Singh : जगभरातील क्रीडा प्रेमींना भावनिक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मॅरेथॉनच्या विश्वात ‘टर्बन टोरनॅडो’ म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ धावपटू सरदार ...
Shubman Gill : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शुभमन गिलची बॅट गर्जना, अवघ्या 22 चेंडूत झळकावले झंझावाती शतक शतक
Shubman Gill : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये आज पहिला क्वार्टर फायनल सामना कर्नाटक आणि पंजाब यांच्यात खेळला जात आहे. ...
वंश वाढवण्यासाठी उच्च न्यायालयाने बलात्काऱ्याला दिली १५ दिवस पत्नीसोबत राहण्याची परवानगी
पंजाबमधील एका न्यायालयाने अलीकडेच कैद्यांना त्यांच्या पती-पत्नींसोबत वेळ घालवण्यासाठी तुरुंगाच्या आवारात स्वतंत्र खोली तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्याला पॅरोल असे म्हणतात. त्यानंतर राजस्थान ...
Punjab : पती-पत्नीला कारागृहात भेटण्यासाठी खास खोली, भेटीदरम्यान शारीरिक संबंधही ठेवू शकतात
Punjab : पंजाबमध्ये तुरुंगातील कैद्यांबाबत आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबमधील तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांना एक नवीन सुविधा मिळणार आहे. तुरुंगातील कैदी ...
Narinder Kaur : कार्यकर्त्याने प्रचार करता करता थेट महीला आमदारलाच पटवली! लग्नानंतर आता आमदार म्हणतेय….
Narinder Kaur : पंजाबमधील संगरूरमधील आम आदमी पक्षाच्या आमदार नरिंदर कौर यांनी लग्नगाठ बांधली आहे. २८ वर्षीय नरिंदर यांनी लग्नाचा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने ...
narindar kaur : बाबो! २८ वर्षीय महिला आमदाराने थेट कार्यकर्त्याशीच थाटला संसार, देशभरात रंगलीये चर्चा
narindar kaur wedding with party worker | पंजाबमधील संगरूरमधील आम आदमी पक्षाच्या आमदार नरिंदर कौर यांनी लग्नगाठ बांधली आहे. २८ वर्षीय नरिंदर यांनी लग्नाचा ...
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार
बस्ती अहमद दिन हे पाकिस्तानमधील एक छोटेसे गाव आहे. तेथे एकूण 400 लोक राहतात. गेल्या काही आठवड्यांपासून हे गाव पुरामुळे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ...
Pakistan: ..त्यामुळे पाकिस्तान संकटात, टॉमेटो-कांदा ७०० तर बटाटा १२० रुपये किलो, भारताकडून मदतीची अपेक्षा
Pakistan,tomato-onion,flood/ पुरामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सुमारे 33 दशलक्ष लोकांना पुराचा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीला हवामान बदलाचे कारण मानले जाते. आश्चर्याची ...