निर्णय
एकनाथ शिंदेचा पुण्यात येताच अजितदादांना धक्का; एका झटक्यात बदलला ‘तो’ निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पुरंदर येथे सभा झाली. त्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरंदरच्या प्रलंबित असणाऱ्या विमानतळ प्रश्नावर एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ...
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
शिंदे गटातील आमदारांची आज एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षाची नवीन ...
शिंदे गटात सामील होणार की शिवसेनेतच राहणार? खासदार संजय मंडलिकांनी दिले संकेत
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत. यादरम्यान शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात ...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरून मतदानासाठी दाखल; सोशल मीडियावर हळहळ
आज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएने यशवंत ...
आनंदाची बातमी! पेट्रोल आणि डिझेल ३३ रूपयांनी स्वस्त होणार
मागील काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्याने वाढते आहे. घरगुती गॅस, खाद्यतेल आणि पेट्रोल डिझेलच्या दरांमध्येही वाढच झालेली दिसते. सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. त्यामुळे ...
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मोठी गोची! उरले फक्त ‘हे’ तीन पर्याय
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण ...
राजकीय आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे.यामुळे शिवसेनेला(Shivsena) मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, काँग्रेसने विंनती केल्यानंतर मतांचा कोटा बदलला
राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहेत. भाजप पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच ...
दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भटक्या जनावरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गुन्हा दाखल केला ...