नाना पाटेकर
तेव्हा नाना पाटेकरांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता वाचवला होता अशोक सराफांचा जीव; वाचा थरारक किस्सा..
माणसाच्या जीवनात एक तरी असा मित्र असावा जो सुख दुःखात एकत्र असेल. अडचणीच्या वेळी मदत करेल. पण म्हणतात, अशा मित्रांचा सहवास लाभण्यासाठी भाग्य लागते. ...
‘भारतीय अभिनेत्यांना माहीतच नाही अभिनय काय असतो’, बॉलिवूड स्टार्सवर संतापला प्रॉड्युसर
बॉलीवूड विरुद्ध साऊथच्या वादात चित्रपट निर्माते प्रकाश झा (Prakash Jha) यांनी बॉलिवूड स्टार्सबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘गंगाजल’, ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’ आणि ‘चक्रव्यूह’ सारखे चित्रपट ...
बलात्काराच्या आरोपांमुळे उद्ध्वस्त झाले ‘या’ स्टार्सचे करिअर, काहींची मोलकरणीवर तर काहींची बहिणीवर होती वाईट नजर
हॉलिवूड अभिनेता एजरा मिलरवर (Ezra Miller) एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी एजराला अटकही करण्यात आली आहे. एजरा व्यतिरिक्त बॉलिवूड आणि ...
मोठ्या पडद्यावर नानांचं पुनरागमन, ‘या’ चित्रपटात साकारणार प्रिन्सिपलची भूमिका, पहा मोशन पोस्टर
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर(Nana Patekar) यांनी आपल्या अभिनयाने लोकांमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. नाना पाटेकर बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर होते ...
‘शांततेच्या वातावरणात समाजाचे तुकडे करणे योग्य नाही’, नाना पाटेकरांनी विवेक अग्निहोत्रींना सुनावलं
विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाईल्स’ (The kashmir files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतानाच हा चित्रपट वादातही सापडला आहे. या ...
भारत हा हिंदू मुस्लिम दोघांचा देश आहे आणि.., काश्मीर फाईल्स वादावर नाना पाटेकरांचे मोठे वक्तव्य
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. राजकीय वर्तुळात देखील या चित्रपटावरून वाद – प्रतिवाद होताना दिसत आहे. अनेकांनी या ...
नानांनी काश्मिर फाईल्स आणि विवेक अग्निहोत्रींना सुनावले खरे-खोटे; म्हणाले, शांततेच्या वातावरणात..
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतानाच हा चित्रपटही वादात सापडला आहे. या चित्रपटावर अपप्रचार केल्याचा आरोप आहे. ...
‘मी चित्रपट पाहिला नाही पण..,’ ‘द काश्मीर फाइल्स’वर नाना पाटेकरांचं मोठं विधान
सध्या काश्मिरी पंडितांवर बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. त्यामुळे तेलुगू निर्माता विवेक अग्निहोत्री देखील चर्चेत आहे. हा ...
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे फार सोपे आहे पण.., नाना पाटेकरांचे वक्तव्य चर्चेत
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला मुग्लांच्या सत्तेतून बाहेर काढले. शनिवारी म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती असते. ही ...