नरेंद्र मोदी

एवढी सुरक्षा असूनही म्हणता मी जिवंत परतलो, तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा? हिंदू महासभेचा मोदींना सवाल

पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेबाबत जे घडले त्यानंतर पुर्ण देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर मोदींनीही एक विधान केले होते ज्यानंतर त्यांच्या विधानावर विरोधकांनी नाराजी ...

”पोलिस म्हणाले, प्रधानमंत्री येत आहेत, आम्हाला वाटलं पोलिस खोटं बोलत आहेत”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यात्रा अडवण्याच्या सुरक्षेतील त्रुटींसह पंजाब सरकार, सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव, अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणी भारतीय किसान ...

‘’कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या पाहिल्यानंतर मोदींनी आपली नौटंकी सुरू केली, ते दिल्लीला परतले’’

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबद्दल चरणजित सिंह चन्नी यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याचवेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ...

कुणाला कामराने दिला मोदींना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला; काय आहे नेमके प्रकरण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर ते जाहीर सभाही घेणार होते. परंतु त्या मार्गावर शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं करायला ...

”पंजाबमधील घटनेमागे अमित शाहांचा हात?” बड्या नेत्याच्या आरोपांनी उडाली खळबळ

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबद्दल चरणजित सिंह चन्नी यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याचवेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ...

‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फासावर लटकवा’; भाजप नेत्याची खळबळजनक मागणी

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. पंतप्रधान ज्या रस्त्यावरुन जात होते त्याच रस्त्यावर आंदोलक शेतकरी जमा झाले होते. त्यामुळे ...

पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता आणि काॅंग्रेस विचारतेय हाऊ इस द जोश? स्मृती इराणी भडकल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भटिंडा दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप करत भाजपने पंजाब सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीतील भाजप ...