“आमचा मुलगा शत्रुच्या गोळ्यांना बळी पडला असता तर अभिमान वाटला असता पण त्याला आमच्याच पोलिसांनी मारले”

crime

केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे. मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने करण्यात आली. अग्निपथ योजनेला विरोध म्हणून काल सिकंदराबाद येथे देखील आंदोलन करण्यात आलं.  या आंदोलनादरम्यान  पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा … Read more