टिम इंडिया
हार्दीक पांड्याच्या ‘या’ घोडचूकांमुळे भारताने गमावला पहीला ट्वेंटी सामना; न्युझीलंडची १-० ने आघाडी
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे खेळला गेला. जिथे न्युझीलंड संघाने ...
न्युझीलंडला धुळ चारत भारताने सिरीज घातली खिशात, ‘हे’ खेळाडू ठरले विजयाचे हिरो
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 8 विकेट्सनी सहज विजय मिळवला. त्याचबरोबर या ...
गिलच्या द्विशतकावर फेरणार होते पाणी; पण रोहितच्या ‘या’ जबरदस्त चालीमुळे भारताचा थरारक विजय
आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ...
IND vs SL : राहुलच्या कासवछाप खेळीने राखली भारताची लाज; दणदणीत विजयासह सिरीज घातली खिशात
IND vs SL | नुकताच टिम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये वनडे सिरीजमधील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने पुन्हा श्रीलंकेला धुळ चारली पण यावेळी ...
Ranji trophy : ना कोहलीने विश्वास दाखवला ना रोहितने संधी दिली, पुण्याच्या खेळाडूने धडाकेबाज द्विशतक झळकावत दिले सडेतोड उत्तर
Ranji trophy | भारतीय संघाचा अष्टपैलू फलंदाज केदार जाधव बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. 2017 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. ...
पुन्हा पाहायला मिळणार थरार, भारत-पाकिस्तानमध्ये होऊ शकतो अंतिम सामना, जाणून घ्या समिकरण
T20 विश्वचषक 2022 जोमात सुरू आहे. एके काळी अब्बास मस्तान बॉलीवूडमध्ये उत्तम सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जायचे पण वर्ल्डकपमध्ये त्यापेक्षा जास्त ससपेन्स आहे. ...
Rohit sharma : ‘तो बुमराहची थोडीही कमी जाणवू देत नाही’; अर्शदीपच्या कामगिरीवर रोहीत फिदा, म्हणाला…
Rohit sharma | T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 184 धावा ...
Virat kohli : जसं मला कळालं, वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये आहे तसं मी.., विराटने खोललं आपल्या कमबॅकचं रहस्य
Virat kohli | भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची बॅट 2022 च्या T20 विश्वचषकात थांबण्याचे नाव घेत नाही आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ...
अर्शदीपची घातक गोलंदाजी पाहून चाहते हैराण, म्हणाले, भारत सरकारला विनंती आहे की..
भारताने बांगलादेशला हरवत सेमीफायनलमध्ये स्थान जवळपास निश्चित केले आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीसाठी मैदानात उतरले. या सामन्यात ...