लग्न होताच रणबीर-आलिया पोहचले जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला? वाचा व्हायरल फोटोमागील सत्य
महाराष्ट्रात नवीन जोडप्याचे लग्न झाले की त्याला सर्वात पहिल्यांदा खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीला पाठवण्यात येते. आता नुकतेच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचे लग्न झाले आहे. त्यामुळे हे नवीन जोडपे देखील जेजुरीला गेले असावेत अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. … Read more