खासदार वरुण गांधी
राजकीय भूकंप होणार? भाजपा खासदार आणि संजय राऊतांमध्ये ३ तास खलबत; नेमकं काय घडतंय?
By Tushar P
—
राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजप – शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ...