क्रिकेट
कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज
श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ८ विकेट गमावून ५७४ धावा केल्या आहेत. ...
शेन वॉर्नकडे असणाऱ्या खास बॉल विषयी तुम्हाला माहित आहे का? नसेल तर नक्की वाचा
शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे दिग्गद क्रिकेटपटू शेन वॉर्नचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण जगभरातून हळबळ व्यक्त करण्यात येत आहे. शेन जॉर्न जगातील ...
बॉल ऑफ द सेंच्युरी: शेन वॉर्नचा तो चेंडू ज्याने पूर्ण जग झाले होते हैराण, पहा तो ऐतिहासिक क्षण
शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे दिग्गद क्रिकेटपटू शेन वॉर्नचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण जगभरातून हळबळ व्यक्त करण्यात येत आहे. शेन जॉर्न जगातील ...
सचिन तेंडुलकरच्या ‘या’ कृत्यावर संतापला विराट कोहली? म्हणाला, हे जरा अती होतंय…
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली मोहालीत उतरताच १०० कसोटी सामने खेळणारा खेळाडू बनणार आहे. ही कामगिरी करणारा कोहली हा १२ वा भारतीय क्रिकेटपटू ...
टिम इंडियाला मिळाला बेन स्टोक्ससारखा घातक ऑलराऊंडर, वर्ल्ड क्रिकेटवर करणार राज
बेन स्टोक्ससारख्या अष्टपैलू खेळाडूने भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान मजबूत केले आहे. टीम इंडियाला इंग्लंडच्या धोकादायक अष्टपैलू बेन स्टोक्ससारखा महान अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. ...
‘क्रिकेटचे बॉल खाण्यासारखे आहेत’; रोहीत शर्माच्या विचीत्र ट्विट्सने क्रिकेटविश्वात खळबळ
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे(Rohit Sharma) ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. आज रोहित शर्माच्या अधिकृत ट्विटर(Tweeter) अकाऊंटवरून काही विचित्र ट्विट शेअर करण्यात ...
शास्रींनी बाहेर बसवलेला ‘हा’ जबरदस्त खेळाडू आता मात्र एकहाती सामने जिंकवत गाजवतोय मैदान
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सर्वात मोठा मॅच विनर खेळाडू मिळाला आहे, जो तो जवळपास प्रत्येक सामन्यात विजय मिळवून देत आहे. जेव्हा-जेव्हा हा खेळाडू ...
भारताला लागोपाठ जिंकवून देतोय ‘हा’ धडाकेबाज खेळाडू; कोहली-शास्रींच्या राज्यात उद्धवस्त झालते करीअर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सर्वात मोठा मॅच विनर खेळाडू मिळाला आहे, जो तो जवळपास प्रत्येक सामन्यात विजय मिळवून देत आहे. जेव्हा-जेव्हा हा खेळाडू ...
भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक; हॉटेलमध्ये नेणाऱ्या बसमध्ये सापडली ‘ही’ भयानक गोष्ट
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार ...