बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल, BCCI ने जाहीर केले 2 नवे संघ
BCCI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये शेजारील बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया तब्बल 7 वर्षानंतर बांगलादेशला जात आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठीचा संघ भारतीय क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. पण आता स्टार अष्टपैलू रवींद्र … Read more