कारगिल

कारगिल युद्धावेळी कोणत्याही पदावर नसतानाही मोदी गेले होते थेट युद्धभूमीवर; अस्सल पुरावा आला समोर

कारगिल युद्धाला २३ वर्ष पूर्ण झाली. २६ जुलै हा कारगिल विजय दिवस भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे. पाकिस्तानी घुसखोरांशी युद्ध करत भारतीय सैन्याने विजय मिळवला. ...

..नाहीतर कारगिल युद्धातच मारले गेले असते परवेज मुशर्रफ, ‘या’ एका कारणामुळे नशीबाने दिली साथ

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत्यूची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हेल्थ अपडेट जारी करून सांगितले की, तो व्हेंटिलेटरवर नसून ...