‘या’ कारणामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, संघटनांच्या विरोधावर भगवंत मान यांचा युटर्न

कर्ज वेळेवर न भरल्याबद्दल पंजाबने शेतकऱ्यांना अटक वॉरंट जारी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या येत आहेत. सध्या पंजाबमध्ये सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांवर बँकांनी कारवाई सुरू केली आहे.(arrest-warrants-issued-against-farmers-for-this-reason-bhagwant-manns-uterus) शेतकऱ्यांवर होत असलेल्या या कारवाईला संघटनांनी विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे, फिरोजपूर जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांविरुद्ध अटक … Read more

काॅंग्रेसच्या पराभवानंतर प्रियांका गांधींनी दिला कार्यकर्त्यांना धीर; म्हणाल्या, निराश होण्याचे कारण नाही..

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपच विजयी होणार असल्याचे दिसत असून काँग्रेसचे हाती अपयश लागल्याचे स्पष्ट होत आहे. आपला पराभव होत असल्याचे पाहून काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांनी निराश होण्याचे कारण नाही, आपला लढा अजून सुरुच आहे असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विट करत, राज्यात … Read more