मोठी बातमी! केएल राहूलचे कर्णधारपद काढून रिषभ पंतकडे सोपवले; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. आज पहिला टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच टीम इंडियात मोठा बदल मारण्यात आला आहे. भारतीय संघाचा कर्णधार के एल राहुल जखमी झाल्यामुळे तो खेळू शकणार नाही, आणि संघाची धुरा ही ऋषभ पंथकडे असणार आहे. केएल राहुलला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्याला … Read more