Virat kohli : विराटच्या चुकीमुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सुर्यकुमार झाला आऊट? सोशल मीडियावर होतोय ट्रोल, ‘त्या’ ओव्हरमध्ये काय घडलं?

भारत – दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी २० सामन्यात काल सुर्यकुमार यादव सोबत अशी घटना घडली ज्यामुळे विराट कोहलीला त्यासाठी जबाबदार धरलं जात आहे. नेटिझन्स सोशल मीडियावर विराटप्रति राग व्यक्त करत आहेत. आता विराटने नेमकी काय चूक केली? जाणून घेऊयात. कालच्या सामन्यात सूर्यकुमार यादव भन्नाट फटकेबाजी करत होता. तो सामन्यात शतक झळकावेल असे वाटत होते. पण … Read more

क्रिकेटमधून ब्रेक मिळताच अनुष्काला घेऊन पॅरिसमध्ये पोहोचला विराट, पण आहे ‘ही’ अडचण

virat kohali

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली(Virt Kohali) त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या बॅटमधून रन येत नाहीत. अशा स्थितीत आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. (after-taking-a-break-from-cricket-virat-reached-paris-with-anushka) कोहलीला आता एक महिन्याचा ब्रेक मिळाला आहे. त्यामुळेच आता तो पत्नी अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि मुलगी वामिकासोबत पॅरिसमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे. अनुष्काने … Read more

विराट कोहलीचे RCB च्या कॅप्टनवर गंभीर आरोप; म्हणाला, तो माझं ऐकत नाही…

यंदाच्या आयपीएलच्या सिझनपूर्वी रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या कर्णधारपदाची धुरा फाफ ड्यू प्लेसिसकडे देण्यात आली. फाफकडे कर्णधारपद दिल्यानंतर कोहली नाराज असल्याची चर्चा झाली होती. त्यातच आता फाफबाबत विराट कोहलीने एक धक्कादायक विधान केले आहे. विराट कोहली ने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने आयपीएलच्या टीमचं कर्णधारपदंही सोडून दिलं. दरम्यान फाफकडे कर्णधारपद दिल्यानंतर कोहली नाराज असल्याचं बोलले गेले. सोशल … Read more

विराटच्या ‘या’ चुकीमुळे टिम इंडियाचा झाला पराभव, आफ्रिकेच्या कर्णधाराने केला खुलासा

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर म्हणाला, डीआरएस वादामुळे भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण तिसऱ्या कसोटीत लक्ष्य गाठण्यासाठी वेळ मिळाला. या वादामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे लक्ष वेधून घेतल्याचेही तो म्हणाला. एल्गरला लेग बिफोर आऊट देण्याचा निर्णय तिसऱ्या पंचाने बदलला कारण हॉकी तंत्राने चेंडू स्टंपच्या वरून जात असल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणामुळे भारतीय शिबिर संतप्त झाले आणि … Read more

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेचे काय होणार? विराट कोहली स्पष्टच बोलला, म्हणाला..

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव झाला. पहिला सामना जिंकूनही टीम इंडियाने उर्वरित दोन सामने गमावले आणि मालिका गमावली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज या मालिकेत भारताच्या पराभवाच्या मागे आहेत, कारण त्यांनी चांगली कामगिरी केली नाही. अशा परिस्थितीत … Read more