विजू माने- कुशल बद्रिकेची जोडी बॉक्स ऑफिसवर पुन्हा घालणार धिंगाणा; VIDEO शेअर करत दिले नव्या चित्रपटाचे संकेत

विजू माने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पांडू'(Pandu) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटात अभिनेते भाऊ कदम यांनी पांडू हवालदारची भूमिका केली होती. तर अभिनेते कुशल बद्रिके यांनी म्हादुची भूमिका केली होती. म्हादू आणि पांडू या जोडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं होतं. ‘पांडू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती.(viju mane kushal … Read more

RRR ने पहिल्याच दिवशी मोडले सर्व रेकॉर्ड; केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई; आकडा वाचून डोळे पांढरै होतील

दक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा आरआरआर चित्रपट शुक्रवारी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत १८ कोटींची कमाई केली आहे. भारताबाहेरील देशात तर आरआरआरने याच्या दुप्पट गल्ला केला आहे. याबाबतची माहिती देत रमेश बाला यांनी, या चित्रपटाने साऊथमध्ये १०० कोटींहून … Read more

सुपरहिट! ‘झुंड’ने चित्रपटगृहात घातलाय धुमाकूळ, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी

शुक्रवारी दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा झुंड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. एका दिवसात चित्रपटाने 8 ते 10 कोटी कमवले आहेत. यातून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिल्याचे दिसत आहे. खास करुन अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेविषयी सर्वत्र चर्चा झाली आहे. झुंड चित्रपट … Read more

आलिया निघाली कंगनाच्या वरचढ, ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमाने तीन दिवसात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

Kangna-Alia.

अभिनेत्री आलिया भट्टची(Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. कोरोना महामारीत देखील या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. आलीय भट्टच्या या सिनेमाने अभिनेत्री कंगनाच्या अनेक सिनेमांना धूळ चारली आहे.(gaungubai kathiyvadi film collected 40 corers in 3 days ) ‘गंगुबाई … Read more

‘या’ ५ शेअर्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, एका वर्षात दिला २८१% परतावा

देशात कोरोना महामारी आल्यानंतर शेअर मार्केट गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. पण गेल्या एका वर्षामध्ये शेअर मार्केटने मोठा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. २०२१ या वर्षामध्ये शेअर बाजारात अनेक वेळा चढउतार आले. या चढउतारादरम्यान शेअर बाजाराने आपला उच्चांक गाठला होता. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी या एका वर्षात भरपूर कमाई केली. गुंतवणूकदारांना झालेल्या कमाईत लार्ज-कॅप विभागाने मोठा … Read more