ऋषभ पंत

virat kohli

…तर विराट कोहलीची वर्ल्ड कपच्या संघातून होऊ शकते हकालपट्टी, चाहत्यांना बसू शकतो धक्का

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. २०१९ पासून कोहलीने एकही शतक झळकावलेले नाही. अशा परिस्थितीत, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ...

7 महिन्यात भारताला मिळाला 7 वा कर्णधार, आता ‘या’ धडाकेबाज खेळाडूला मिळाली संघाची कमान

वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताने 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेत सलामीवीर फलंदाज शिखर ...

ऋषभ पंतच्या कामगिरीचा साधा उल्लेखही नाही, इंग्लंड बोर्डावर भडकला दिनेश कार्तिक, म्हणाला.. 

ऋषभ पंतने ५व्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक झळकावून टीम इंडियाला खराब परिस्थितीतून बाहेर काढले. त्याने 146 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचे हे इंग्लंडमधील दुसरे ...

पंतने एका झटक्यात मोडला धोनीचा 17 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड, 120 वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं काही..

टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत हा आपल्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. टीम इंडियाचा सध्या इंग्लंडसोबत पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऋषभ पंतने ...

पुजारा, पंत आणि बुमराह भारताविरुद्धच समोरच्या संघाकडून मॅच खेळणार; ‘हे’ आहे कारण

भारत आणि इंग्लंड(England) यांच्यात 1 जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी संघ लीसेस्टरमध्ये सराव सामना खेळणार आहे. हा चार दिवसीय सराव सामना 24 जून ...

धोनी आणि पंतमुळे ‘या’ खेळाडूचं करिअर झालं उद्ध्वस्त, तरीही न खचता करतोय वकीली

आज आम्ही तुम्हाला अशाच एका क्रिकेटरची(Cricketer) गोष्ट सांगणार आहोत, ज्याचे करिअर एमएस धोनी आणि ऋषभ पंत(Rishabh pant) यांच्यामुळे संपुष्टात आले. धोनीने एक दशकाहून अधिक ...

आता तुम्हीच ठरवा की मी.., ऋषभ पंतने आपल्या कर्णधारपदाबाबत केले हैराण करणारे वक्तव्य

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अंतिम सामना पावसामुळे रद्द ...

रोहित शर्माने शार्दुल ठाकूरला दिली होती धमकी, म्हणाला होता, ‘मॅच जिंकलो की मग याला बघतो’

2020- 2021 मध्ये झालेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील टेस्ट मॅच सगळ्यांच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मॅच जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला होता. ...

..तेव्हा आम्ही ३६ वर ऑलआऊट झालो होतो, ‘त्या’ सिरीजचा अनुभव सांगताना रहाणेला अश्रू अनावर

२०२१ मध्ये झालेल्या भारत विरूध्द ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यावर एक डॉक्युमेंट्री रिलीज झाली आहे. हा सामना कर्णधार विराट कोहलीनंतर अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वखाली खेळला गेला ...

कपिल देव यांच्या रागाचा बळी ठरला ‘हा’ भारतीय खेळाडू, म्हणाले, ‘तो काहीच कामाचा नाही’

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची T२०I मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या १-२ ने पिछाडीवर आहे. मालिकेतील पहिले दोन सामने ...