Uttarakhand: भारतातील ‘या’ गावात राहतात कौरव आणि पांडवांचे वंशज, गावाची खासियत वाचून वाटेल आश्चर्य

Uttarakhand: पर्वतांनी वेढलेले उत्तराखंड (Uttarakhand) ‘देवभूमी’ म्हणूनही ओळखले जाते. प्रत्येक ऋतूमध्ये येथे पर्यटकांची गर्दी असते. हवामान कोणतेही असो, उत्तराखंडचे सौंदर्य वेगळेच आहे. तथापि, प्रत्येक देश, राज्य आणि शहराप्रमाणे येथेही काही ठिकाणे आहेत, ज्याबद्दल फार लोकांना माहिती नाही. जाणून घ्या, उत्तराखंडमधील अशाच एका खास गावाविषयी, जिथे तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी. Kauravas, Pandavas, Descendants, … Read more

accident : …अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, २० जणांचा दुर्दैवी अंत

लग्नासारख्या शुभ कार्याच्या दिवशीच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस दरीत कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेत तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. ही दुर्दैवी घटना उत्तराखंडमधील पौडी येथे घडली आहे. पौडी येथे मंगळावरी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. लग्नाचे वऱ्हाड घेऊन … Read more

Beautiful Hideouts : भारतातील ‘ती’ ७ सुंदर ठिकाणे जिथे गेल्यानंतर विदेशात गेल्याची येईल फिलींग, पहा मोहक फोटो

Khajjiar, Himachal Pradesh,

Beautiful Hideouts : पांढऱ्या बर्फाच्छादित टेकड्यांचा विचार केला तर स्वित्झर्लंड आपल्या मनात प्रथम येतो. पण भारताच्या हिमाचल प्रदेशात वसलेले खज्जियार हे देखील मिनी स्वित्झर्लंड मानले जाते. मिनी स्वित्झर्लंडमध्ये बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे, तलाव आणि हिरवीगार दऱ्या तुम्हाला भुरळ घालतात. खज्जियारला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे.(Khajjiar, Himachal Pradesh, Alleppey, Kerala, Auli, Uttarakhand, Nainital, … Read more

Mushrooms: ‘हे’ आहे जगातील सगळ्यात महाग मशरूम, जे फक्त वीज, आग आणि पाण्यामुळेच उगवते

Mushrooms, bunches, Himachal Pradesh, Uttarakhand, Jammu/ जेव्हा भारतातील महाग फळे आणि भाज्या किंवा मसाल्यांचा विचार केला जातो तेव्हा काश्मिरी केशर ही पहिली गोष्ट सगळ्यांना आठवते. शेतात पिकवलेल्या या सोन्याची किंमत 15000 रुपये प्रति 100 ग्रॅमपर्यंत असू शकते. भारतातही अशा काही आंब्यांच्या जाती आहेत, ज्यांची किंमत लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते.   गुच्छी: -जगातील सर्वात … Read more

एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणींची रस्त्यात मारामारी; भांडणात एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर प्रेमाचे अनेक आगळेवेगळे किस्से वाचायला आणि पाहायला मिळतात. प्रेमासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार असतात, याची जाणीव आपल्याला नक्कीच झाली आहे. त्यात एकतर्फी प्रेमाचे किस्से बरेच असतात, त्यातून अनेकदा क्राईम होताना देखील पाहायला मिळतो. एकतर्फी प्रेम म्हणजे, एकाच तरुणीवर किंवा तरुणावर खूप जणांचे प्रेम असणे. त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी मग संबंधित प्रेम करणारी व्यक्ती … Read more

मोठी बातमी! मुंबई संघातून अर्जुन तेंडूलकर बाहेर, ‘या’ क्रिकेटरच्या भावाला संघात मिळाली जागा

मुंबई इंडियन्सचां सदस्य असलेला अर्जुन तेंडुलकरला या आयपीएल सिझनमध्ये खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सने २०२२ मध्ये १४ पैकी ४ सामने जिंकण्यात मुंबई इंडियन्सला यश मिळाले आहे. मुंबई इंडियन्सचं पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती.  मुंबईनं त्यांच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये अनेक बदल केले. मुंबई इंडियन्सने अनेक तरूण  खेळाडूंचा टीममध्ये … Read more

पती पोलिसांकडे पोहोचला आणि म्हणाला, माझ्या पत्नीने मुलाशीच केलं आहे लग्न, पोलिसही चक्रावले

उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधम सिंह नगर (Udham Singh Nagar) जिल्ह्यात नात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या सावत्र आईशी लग्न केले. ही घटना लोकांना समजली जेव्हा महिलेच्या पतीने पोलिस स्टेशन गाठून मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या आई-मुलाचे लग्न हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय राहिला आहे.(Uttarakhand, Udham Singh Nagar, stepmother, marriage) हे प्रकरण … Read more

योगी आदित्यनाथ यांनी पायाला स्पर्श करताच आई काय म्हणाली? मोठ्या बहिणीने केला खुलासा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. ते मूळ गावी असून मंगळवारी त्याच्या आईची भेट घेतली. पाच वर्षांनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आईचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान मुख्यमंत्री योगी यांच्या आईने त्यांना काय सांगितले? मुख्यमंत्री योगी यांची बहीण शशी यांनी मिडियाशी बोलताना हा खुलासा केला आहे.(What did the mother say when … Read more

बार्शीतील जवानाला वीरमरण; शेवटच्या क्षणी मुलाला म्हणाले होते, बाळा रडू नको मी खाऊ घेऊन येतो…

बार्शीचे सुपुत्र जवान गोरख हरिदास चव्हाण यांना उत्तराखंडमध्ये वीरमरण आले आहे. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. चव्हाण आपल्या मृत्यूपूर्वी वास्तुशांती निमित्त घरी येण्याची तयारी करत होते. याबाबत त्यांनी आपल्या मुलांना देखील माहिती दिली होती. शेवटचे व्हिडिओ काॅलवर बोलत असताना, ‘बाळा आपल्या नवीन घराची वास्तुशांती आहे, मी दहा तारखेला येतो. रडायचं नाही… बरं का, मी … Read more

भाजपला घाम फोडण्यासाठी विरोधकांनी आखली नवी योजना, राष्ट्रपती पद हातातून जाणार?

काही दिवसांपूर्वी देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पंजाब राज्यात आम आदमी पक्षाचा(Aam Adami Party) विजय झाला आहे.(New plan by the opposition for president election) यादरम्यान राज्यसभेच्या … Read more