Mumbai Bomb Blast Case 2006 : उज्वल निकम यांची संतप्त प्रतिक्रिया, मुंबई बॉम्बस्फोटाच्या निकालावर खदखद व्यक्त, म्हणाले….
Mumbai Bomb Blast Case 2006 : मुंबई (Mumbai) शहरात 2006 साली लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “एक सामान्य नागरिक म्हणून मला प्रचंड … Read more