आमदार बच्चू कडू
Bachu Kadu : ‘मी आता मंत्री होईल नाहीतर…’; मंत्रिपद न मिळालेल्या नाराज बच्चू कडूंचं खळबळजनक विधान
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास ४ महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या पहिल्या टप्प्यात वंचित ...
Bachchu Kadu : ‘संजय शिरसाटांची गुवाहाटीच्या तर बच्चू कडूंची सुरतच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन’
तब्बल दीड महिन्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्याचे ...
‘आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही’; रवी राणांवर पलटवार करताना बच्चू कडूंची जीभ घसरली
दोन अपक्ष आमदारांमुळे आता भाजप आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारमधील आमदार रवी राणा व आमदार बच्चू ...
मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’, बच्चू कडूंनी टोचले सरकारचे कान
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ...
महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंची फाईल बंद, रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदार ...
…यामुळे महाविकास आघाडीचा गेम बिघडला, बच्चू कडूंनी सांगितले खरे कारण
राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर झालेल्या पराभवावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अपक्ष आमदारांवर खापर फोडले. या पार्श्वभूमीवर आता राज्यमंत्री बच्चू ...
‘तुरुंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्यानी सरकारचे आभार मानले पाहिजे’
महाराष्ट्रात सध्या राणा दाम्पत्य प्रकरण चांगलंच गाजत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीना मिळाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य ...
राज्यमंत्री बच्चू कडु यांना ‘मातृशोक’, फेसबुक पोस्ट करत व्यक्त केल्या भावना, म्हणाले..
राज्याच्या राजकारणात राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्पर असतात, अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारविरोधात देखील भाष्य केले ...