अजित पवार
‘मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय, त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी’ – विखेंचा हल्लाबोल
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात शनिवारपासून उपोषण सुरू केले. ’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले ...
भर पत्रकार परिषदेत ‘या’ प्रश्नावर अजितदादा भडकले; “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”
’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार ...
कुत्र्याला घरात काय गादीवर घेऊन झोपा, आमचं काही म्हणणं नाही, पण..; अजितदादा पुणेकरांवर भडकले
राज्याच्या राजकारणात आक्रमक आणि रोखठोक नेते म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख आहे. आज अजित पवार यांनी तळजाई टेकडीवरील वन उद्यानातील विकासकामांचं उद्घाटन ...
नवाब मालिकांना ईडीच्या कोठडीत पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी जे. जे रुग्णालयात केले दाखल
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री नवाब मलिक यांना प्रकृती खालावल्याने जे. ...
मलिकांच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली मॅरेथॉन बैठक, आज करणार मोठी घोषणा
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. मलिक यांच्या सुटकेसाठी आघाडी पुर्ण प्रयत्न करताना दिसत ...
आता महाविकास आघाडी देणार भाजपला मोठा धक्का, ‘त्या’ नेत्याच्या घोटाळ्यांचे पुरावे हाती
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेते संतापले आहेत. महाविकास ...
”कोणत्या तोंडाने अजित पवार आंदोलन करत आहेत, स्वत: ही तात्पुरते बाहेर आहेत”
मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा विरोध दर्शवत आज उपमुख्यमंत्री अजित पवारसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन ...
ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी मिळणार नाही, बिले भरावीच लागतील; अजितदादांनी ठणकावले
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे तब्बल ५२५ कोटींचे वीजबिल थकवले आहे. यामुळे राज्यभरात याची चांगलीच चर्चा होत आहे. राज्य सरकारही या वीज बिलांबाबत विचार करत ...
राज्यातील शाळांबाबत सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय, १ मार्चपासून..
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. यामुळे सरकार १ मार्चपासून पुर्ण वेळ शाळा सुरू करण्याच्या विचारात असल्याचे समोर आले आहे. ...
अजितदादांचा संताप अनावर; म्हणाले, तू कुणाची सुपारी घेऊन आलाय का? असं चालणार नाही
आज देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदात साजरी होतं आहे. राज्यात दरवर्षी शिवजयंतीनिमित्त (19 फेब्रुवारी )रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, ...













