विराट कोहली

अय्यर खेळाडू

भारताला लागोपाठ जिंकवून देतोय ‘हा’ धडाकेबाज खेळाडू; कोहली-शास्रींच्या राज्यात उद्धवस्त झालते करीअर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सर्वात मोठा मॅच विनर खेळाडू मिळाला आहे, जो तो जवळपास प्रत्येक सामन्यात विजय मिळवून देत आहे. जेव्हा-जेव्हा हा खेळाडू ...

…म्हणून मी RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला; विराट कोहलीने केला हैराण करणारा खुलासा

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (RCB) कर्णधारपद सोडले. त्याने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी ...

rohit shrma

‘तुम्ही गप बसलात तर सगळं काही ठीक होईल’, ‘या’ कारणामुळे मिडीयावर भडकला रोहित शर्मा

विराट कोहलीच्या (Virat Kohli) खराब फॉर्मबद्दल चिंता व्यक्त करत, भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मंगळवारी सांगितले की त्याच्याबद्दलच्या चर्चा थांबल्यास सर्व काही ठीक ...

विराटच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मिडीयाला रोहितने झापले, म्हणाला, तुम्ही गप्प बसलात तर..

विराट कोहलीच्या (Virat Kohli) खराब फॉर्मबद्दल चिंता व्यक्त करत, भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मंगळवारी सांगितले की त्याच्याबद्दलच्या चर्चा थांबल्यास सर्व काही ठीक ...

विराट कोहली आणि ऋषभ पंत टी-२० सिरीजमधून बाहेर, ‘या’ दिग्गज खेळाडूला मिळाली जागा

भारत आणि वेस्ट इंडिजमधील टी-20 सामन्याला बुधवापासुन सुरूवात झाली आहे. या सामन्यांच्या दरम्यान खेळाडुंमध्ये चांगलीच रणधुमाळी पाहिला मिळत आहे. उद्या वेस्ट इंडिजविरूद्धातील तिसरा टी-20 ...

सामना जिंकल्यानंतरही विराटवर भडकला रोहित? राग झाला अनावर, वाचा नेमकं काय घडलं..

नुकत्याच झालेल्या टी-20 च्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजचा भारताने पराभव केला. भारताने 6 विकेट्सने त्यांचा पराभव केल्यामुळे, आता सामना जिंकून टीम इंडियाने टी-20सिरीजमध्ये 1-0 ...

विराटबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला रोहित शर्मा, म्हणाला, ”तुम्ही मिडीयावाले गप्प बसलात तर बरं होईल”

भारत आणि वेस्ट इंडीजमधील टी-२० मालिकेला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका कोलकताच्या ईडन गार्डन ग्राउंडवर खेळली जाणार आहे. यापुर्वीच भारतीय कर्णधार ...

..त्यानंतर संपूर्ण पराभवाचा दोष माझ्यावर टाकण्यात आला, आता हार्दिक पांड्याने केले गंभीर आरोप

नुकताच टी -20 टीमच्या कॅप्टन्सीवरून विराट कोहली आणि बिसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये वादळ निर्माण झालं होतं. ...

कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली मनातलं बोलला; म्हणाला, ‘या’ व्यक्तीसोबत आहे स्पर्धा

भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) नव्या अवतारात दिसत आहे. सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर करत त्याने सांगितले आहे ...

yuvraj singh

युवराज सिंग बाबा झाला, पत्नी हेजल कीचने मुलाला जन्म दिला

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (yuvraj singh) बाबा झाला आहे. युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच (hazel keech) यांनी एका मुलाला जन्म ...