इम्तियाज जलील
‘आमचे राजकीय मतभेद आहेत, पण उद्धवजींची विनयशिलता पाहून त्यांच्याबद्दलचा आदर वाढला’
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. आता शिवसेनेतील काही आमदार देखील शिंदे गटात सामील होत आहेत. अशावेळी उद्धव ठाकरेंनी काल फेसबुक ...
राजकीय समीकरण बदलणार! हे सर्व शिवसेनेनंच घडवलं, शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेच?
सध्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिंदे आपल्यासोबत ४० हून ...
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेंचा हात? राज्यातील बड्या नेत्याचे वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
सध्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिंदे आपल्यासोबत ४० हून ...
खडसेंच्या पराभवासाठी भाजपनेच लावली फिल्डिंग? रावसाहेब दानवे म्हणाले, फडणवीस आणि मी एकत्र..
सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. तर आता विधान परिषदेसाठी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेसाठी 20 ...
‘पंकजा मुंडेंनी वेगळा पक्ष स्थापन केला तर…,’ इम्तियाज जलील यांच्या व्यक्तव्याने खळबळ
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक मोठं व्यक्तव्य ...
राज्यसभा निवडणूकीत MIM चं ठरलं; भाजपही नाही अन् शिवसेनाही नाही, ‘या’ पक्षाला देणार पाठींबा
राज्यसभेच्या सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक आज पार पडत आहे. याचबरोबर महाविकास आघाडी अन् भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला आहे. यामुळे निवडणुकीतील चुरस ...
पंतप्रधान म्हणून कोण चांगलं असेल? शरद पवार की उद्धव ठाकरे? श्रीकांत शिंदेंनी दिले ‘हे’ उत्तर
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामा ओपन माइक कार्यक्रमात पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे चांगले की शरद पवार असा प्रश्न केला ...
..तर त्याच मैदानावर सभा घेणार, त्यापेक्षा जास्त गर्दी जमवणार, अन् त्याच भाषेत राज ठाकरेंना उत्तर देणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये एक सभा घेतली होती. या सभेतही त्यांनी मशिदींवरील भोंग्यांवर भाष्य केलं. तसेच लवकरात लवकर ...
पटो ना पटो, आदेश पाळावाच लागेल; भोंग्यांच्या मुद्द्यावर इम्तीयाज जलीलांनी मुस्लिमांना केले ‘हे’ आवाहन
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर पहिलीच आणि लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आहे. ...
राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लिम समाज आक्रमक; इम्तियाज जलील यांनी केले ‘हे’ मोठे विधान
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर पहिलीच आणि लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आहे. ...