राजकारण
‘अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला तर..’, रोहित पवार राज्यपालांवर भडकले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यावरून ...
‘2024 मध्ये दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार,’ शिवसेनेच्या वाघाने फोडली डळकाळी
‘गजानन किर्तीकर (gajanan kirtikar) म्हणाले मुंबईचं (Mumbai) महत्त्व कमी केलं जात आहे. सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण 2024मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे ...
‘समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’ राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त वक्तव्य; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. ...
‘एक रुपया जरी खाल्ला असेल तर स्वतःचे हात तोडून टाकील’ म्हणत बच्चू कडूंनी फेटाळले भ्रष्टाचाराचे आरोप
काही दिवसपूर्वी शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे ...
मी तुमच्याकडे पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि.., चंद्रकांत पाटलांचे पुणेकरांना आवाहन
आगामी पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कसून तयारी केली आहेया निवडणुकीला अजून दोन महिने बाकी आहेत. परंतु, भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत ...
“आपण दंगलीत हिंदू, १५ ऑगस्टला भारतीय अन् इतर वेळी मराठा, ब्राम्हण, साळी, माळी असतो”
२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या मराठी भाषा दिनाची महाराष्ट्रात चर्चा असून अनेक नेत्यांनी या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. ...
‘मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय, त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी’ – विखेंचा हल्लाबोल
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात शनिवारपासून उपोषण सुरू केले. ’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले ...
मुलीला होस्टेलमध्ये सोडण्याच्या बहाण्याने केला विनयभंग; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दोन वर्षात सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना घडल्या ...
खोटा कळवळा दाखवणाऱ्या भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही?
’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार ...
मंत्री बच्चू कडू अडचणीत; ‘त्या’ प्रकरणात राज्यपालांनी दिले कठोर कारवाईचे आदेश
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी एक कोटी 94 लाख रुपयांच्या शासन निधीची अफरातफर केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने ...