राजकारण
“तो माझा नाही, मोदीजींचा मुलगा आहे”; युक्रेनमधून विद्यार्थी परतल्यावर वडिलांची भावूक प्रतिक्रिया
रशिया आणि युक्रेनमधील वादाचे पडसाद हे इतर देशांवर पडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना भारतात आणण्यात यश आले. ‘ऑपरेशन गंगा’ ...
दारूड्या आमदाराच्या गाडीने २५ जनांना चिरडले; संतप्त लोकांनी गाडीसह आमदारालाही फोडले
बेजबाबदार वर्तनामुळे चर्चेत असलेले बीजेडीचे चिलिका मतदारसंघातील आमदार प्रशांत जगदेव यांनी गर्दीत कार घुसवल्यानं 25 जण जखमी झाले आहेत. सध्या ते निलंबित आमदार आहेत. त्यांच्या गाडीच्या ...
गुुजरात दौऱ्यावर असताना १०० वर्षांच्या आईला भेटले मोदी; कामात व्यस्त असल्यामुळे दोन वर्षांनंतर झाली भेट
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. हे यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली. मोदींच्या आईचे नाव हिराबेन मोदी ...
‘काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहीत असल्यामुळेच मी आधीच भाजपात आलो’; केंद्रीय मंत्र्याचं विधान
“मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहीत असल्यामुळेच मी आधीच भाजपात आलो आहे”, असे विधान केंद्रीय मंत्री ...
बच्चू कडूंवर कोसळला दुखाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे झाले निधन; भावूक होत म्हणाले…
राज्याच्या राजकारणात राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्पर असतात, अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारविरोधात देखील भाष्य केले ...
योगी सरकार २.० मध्ये कोण असणार उपमुख्यमंत्री? ‘या’ दिग्गज नेत्यांची नावं आहेत चर्चेत
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने पुन्हा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. आता योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) ...
मी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो; मलिकांचा हल्लाबोल
गेल्या काही काळापासून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. मग तो काश्मीर प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांची समस्या असो. पुन्हा एकदा मलिक ...
राज्यमंत्री बच्चू कडु यांना ‘मातृशोक’, फेसबुक पोस्ट करत व्यक्त केल्या भावना, म्हणाले..
राज्याच्या राजकारणात राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्पर असतात, अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारविरोधात देखील भाष्य केले ...
तांत्रिक बिघाडामुळे भारताकडून सुटले मिसाईल, २६१ किमी अंतर ७ मिनिटांत कापत पाकिस्तानात गेले अन्…
भारताच्या एका चुकीमुळे पाकिस्तानात एक मोठी दुर्घटना होता होता राहिली आहे . ९ मार्च रोजी भारताचे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये पडल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य ...
‘आता अनिल परबांचा नंबरही लागणार’, ‘त्या’ रिसॉर्टचा फोटो शेअर करत सोमय्यांचे सूचक ट्विट, चर्चांना उधाण
सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील ...