राजकारण
‘१७ वर्षांत ३९९ काश्मिरी पंडित मारले पण १५००० मुस्लिम देखील मारले गेले’, काँग्रेसच्या वादग्रस्त ट्विटनंतर लोक भडकले
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दणक्यात कमाई केली. 11 मार्च रोजी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या देशातील तीन ...
”फडणविसांना हात लावला तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीलाही जाळून टाकू”
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ही नोटीस पोलिस बदली घोटाळ्य प्रकरणी गुप्तवार्ता अहवाल बाहेर आल्या प्रकरणी बजावली आहे. ...
२०२४ च्या निवडणूकीत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवील, पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच- नाना पटोले
‘2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल’, असा मोठा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सध्या ...
मायावतींनी आपल्या पराभवासाठी धरले ‘या’ गोष्टीला जबाबदार; म्हणाल्या, यापेक्षा वाईट काय असू शकते
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावतींचा पक्ष बीएसपीचा सुपडा साफ झाला आहे. यूपी निवडणुकीतील दारूण पराभवानंतर मायावतींनी आता मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी ...
असा खर्च करण्याऐवजी गरजूंना मदत करा, गरीब मुलांना वह्या पुस्तके घेऊन द्या – अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थित पुण्यात(Pune) ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. ...
शरदरावांमध्ये हिंमत होती, म्हणून त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं; मोदींचा व्हिडिओ व्हायरल
सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे सरकारमधील नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार ...
..त्यावेळी माझ्या आणि विवेकच्या विरोधात फतवा जारी केला होता, पल्लवी जोशींचा मोठा खुलासा
सध्या सर्वत्र दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी ...
उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझर बाबाची क्रेझ, समर्थक हातावर गोंदवत आहेत बुलडोझर बाबाचा टॅटू
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर राज्यात जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपचे कार्यकर्ते काय नेते काय समर्थक सगळे आपापल्या परीने हा विजय ...
सत्तेत येण्यापु्र्वीच भगवंत मान यांचा मोठा निर्णय, माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा घेतली काढून
भगवंत मान (Bhagvant Man) यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्यापूर्वी पंजाब पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व माजी मंत्री आणि माजी ...
“ईव्हीएम घोटाळ्यामुळेच पराभव झाला, काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये”
देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते भाजपवर जोरदार टीका करताना ...