राजकारण
”काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या अशी बाळासाहेबांची भूमिका होती, त्यावेळी बाकीचे अतिरेक्यांच्या भीतीने गप्प होते”
अनेक दिवसांपासून शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. आता ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...
कश्मीरी पंडीतांच्या हत्याकांडावेळी भाजपचे ८५ खासदार काय करत होते? त्यांच्या पाठींब्यावर सरकार होते
संपूर्ण देशभरात द काश्मिर फाईल्स चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक करत ‘सातत्याने व्यक्ति स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन ...
युपीत आम्हीच जिंकलोय! ३०४ जागांवर विजयी झाल्याचा अखिलेश यांचा दावा; दिली ‘ही’ आकडेवारी
लखनऊ | आताच झालेल्या युपी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला पोस्टल बॅलेटपैकी ५१.५ टक्के मतदान मिळाले होते. या आधारावर त्यांनी ३०४ जागा जिंकल्या ...
पोलीस चौकीत ‘झिंग झिंग झिंगाट’, रंगली ‘डर्टी पार्टी’; पोलिसांच्या अब्रूची लख्तरं वेशीवर..
पोलिसांच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगण्यात आल्याची घटना नाशिकमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अशाप्रकारे पोलिस चौकीतच दारू पार्टी रंगवून चौकीचा ‘बार’ बनविल्याने ...
पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, संभाजीनगरसाठी राजीनामाही देईन; मुनगंटीवार आक्रमक
औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर(Sambhajinagar) करण्यात यावं, ही मागणी गेल्या काही वर्षांपासुन शिवसेना आणि भाजप पक्षाकडून होत होती. पण महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर यावर ...
सत्तेचा माज भोवला! भावजयीला बेदम मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदाराविरोधात गुन्हा दाखल
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना ...
आम आदमी पार्टीचा मोठा निर्णय; ‘त्या’ शेतकऱ्यांना एकरी ४५ हजार रूपये नुकसानभरपाई देणार
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल गुरुवारी हाती आले. अन् या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. तर कॉंग्रेसला मात्र पराभवाचा सामना करावा ...
गुजरात निवडणुकीत केला जाऊ शकतो भाजपचा पराभव; राहुल गांधींनी आखला मास्टर प्लॅन
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर रविवारी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात निवडणुकीतील पराभवाच्या कारणांवर विचारविनिमय करण्यात आला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत काँग्रेस ...
नरेंद्र मोदी किती वर्षे पंतप्रधानपदी राहणार? स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केली भविष्यवाणी, म्हणाले…
गुरुवारी पाच राज्यांचा निवडणुकीचा निकाल समोर आला. यामध्ये पुन्हा एकदा भाजपने विजय मिळवून सत्ता काबिज केली आहे. तर दुसरीकडे मात्र कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा ...
युपी निवडणूक सोडा, ‘या’ राज्याच्या निवडणूकीत भाजप-काँग्रेस दोन्ही पक्षांची अवस्था बिकट
ओडिशात (Odisha) सत्ताधारी पक्ष बीजू जनता दलाने (BJD) इतिहास रचला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये बीजेडीने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 30 ...