राजकारण
गोव्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी, ‘या’ नेत्याच्या खांद्यावर सोपवली जबाबदारी
नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने(BJP) 40 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. तसेच भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आणि तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दर्शवला ...
औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? राऊतांचा MIM ला टोला
राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने भाजपाला डावलून राष्ट्रवादी – कॉंग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर ...
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ
राज्यात राजकीय वातावरण तापलेल असतानाच आता होळीनंतर राजकीय धुळवडीला सुरूवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच भाजपा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर ...
‘त्यावेळी फारूक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं’; ‘द काश्मीर फाईल्स’ वर ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या बॉक्सऑफीस वरती धुमाकूळ घालत आहे. चित्रपटगृहांमध्ये याचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. या चित्रपटाचे राजकारणात देखील पडसाद उमटले ...
युपीत राजकीय उलथापालथ! निवडणूक सपा आघाडीमधून लढविली; पण योगींच्या मंत्रिमंडळात ‘हा’ बडा नेता होणार मंत्री
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत इतिहास घडवणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा ...
‘द कश्मीर फाइल्स’मुळे पुन्हा वाद उफाळण्याची भीती; काश्मिरी पंडितांनी मांडलं रोखठोक मत
सध्या सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ तर अनेकजण विरोधात आपल ...
राष्ट्रवादी आणि एमआयएम युती करण्याच्या तयारीत? इम्तियाझ जलील आणि राजेश टोपे यांच्यात खलबतं
राजकारणात कधी कोणते पक्ष एकत्र येतील आणि कधी कोणते पक्ष वेगळे होतील, याचा अंदाज लावता येत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनत असताना एकमेकांच्या ...
२०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ‘आप’बाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी गुरुवारी २०२४ च्या निवडणूकीवर भाष्य ...
महाविकास आघाडीचे 25 आमदार संपर्कात असून, प्रवेशाची वेळही ठरली; भाजपचा गौप्यस्फोट
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
देशाला चारच लोक चालवतात, त्यातही ‘दोघे विकतात अन् दोघे खरेदी करतात’
प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय(Arundhati Roy) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. केंद्र सरकारवर टीका करत असताना लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान मोदी आणि ...