राजकारण
चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या मंत्र्यांवर ठाकरे सरकारची कठोर कारवाई, पोलिसांनी घेतली ही ऍक्शन
ठाकरे सरकार एका वेगळ्या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्तेतील नेते हे वेगवेगळ्या कारणांनी चांगलेच ...
विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासा; ठाकरे सरकार कोरोनाकाळात दाखल झालेले सर्व गुन्हे घेणार मागे
कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू केले होते. परंतु हे निर्बंध न पाळल्यामुळे पोलिसांनी कित्येक विद्यार्थी आणि नागरिकांवर गुन्हे दाखल केले. मात्र ...
‘आता गरिबांच्या पैशातून रस्त्यांची निर्मिती करणार’, नितीन गडकरींनी सांगितली योजना
भारतामध्ये(India) सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. देशातील मोठी शहरे महामार्गाने एकमेकांशी जोडली जात आहेत. दररोज ३८ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात येत ...
निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि.., गडकरींनी व्यक्त केली इच्छा
नुकत्याच लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसविषयी एक सूचक वक्तव्य केले आहे. “लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे. सलग ...
तब्बल सात वर्षानंतर आदित्य ठाकरे आले मामाच्या गावाला; अन् रमले आठवणीत, पहा खास फोटो
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवार पासून तीन दिवस कोकण दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांच्या कोकण दौऱ्याचा दूसरा दिवस आहे. अनेक कारणांनी आदित्य ...
आता शालेय अभ्यासक्रमातून टिपू सुलतानही होणार ‘आऊट’, कर्नाटक सरकारचा आणखी एक वादग्रस्त निर्णय
हिजाब वाद आणि हिंदू मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापार्यांवर बंदी घातल्यानंतर आता कर्नाटकात नवा मुद्दा निर्माण झाला आहे. कर्नाटक सरकार आता शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा करणार असून, ...
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको, आणि काॅंग्रेस मात्र…
सध्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. मात्र, विरोधक नेहमीच ...
‘योगींचा विजय हा लोकशाहीचा विजय नाही’; निवडणूक आयुक्तांचं खळबळजनक विधान
नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या पाच राज्यांपैकी पंजाब सोडून, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर याठिकाणी भाजप सत्तेवर आला. उत्तर प्रदेश ...
‘पंतप्रधानांना दिग्दर्शकाच्या पायाशी लोळणं घ्यावं लागत असेल तर…’ ‘द काश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांचा खोचक टोला
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट राज्यात नवीन वादाचे कारण बनला आहे. या चित्रपटावरुन राजकिय वर्तुळात देखील टीकाटिपणी होताना दिसत आहे. अशा स्थितीतच ...