राजकारण
भर कार्यक्रमात महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास शिवीगाळ करत दिला चोप, सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केले आहे. सरकारमधील नेत्यांकडून सरकार व्यवस्थित काम करत असल्याचा ...
“बाळासाहेबांची प्रतिमा फक्त राज ठाकरेंमध्येच पाहायला मिळते, ते उद्धव ठाकरेंची जागा घेणार”
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. राज ठाकरे यांना आता भाजपने देखील या मुद्यावरून साथ दिली ...
लैंगिक अत्याचार प्रकरणी गणेश नाईकांना तातडीने अटक होणार; चाकणकरांनी स्पष्टच सांगीतलं…
ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होत आहे. गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला असून, याप्रकरणी संबंधित महिलेने राज्य ...
एकीकडे राज ठाकरेंनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला असताना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांवेळी देशातील काही भागांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे. या घटनांवरूनही राज ठाकरे ...
शरद पवार, अजितदादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखं – रोहित पवार
सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. तर दुसरीकडे मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दयावरुन देखील चांगलच राजकारण ढवळून निघालं आहे. यामुळे आता मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात ...
ऊस हे आळशी माणसाचे पीक आहे, कारण…; शरद पवारांनी ऊस उत्पादकांबाबत केलं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान मानले जाते. तसेच त्यांना शेतीची आवड असून त्याच्याबद्दल त्यांना माहितीही आहे. ते अनेकदा वेगवेगळ्या ...
तुम्ही हनुमान चालिसाबद्दल बोलताय, तुम्हाला त्याच्या दोन ओळीपण म्हणता येत नाही; मिटकरींचा राज ठाकरेंना टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज ठाकरेंच्या ...
प्रशासनाने चार-चार वर्षे फाईली दाबून ठेवल्या नसत्या तर कोळशाचा तुटवडा नसता पडला, गडकरी स्पष्टच बोलले
सध्या राज्यात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारला सुनावत आहे. तर सत्ताधारी नेतेही यावरुन केंद्राकडे बोट दाखवत आहे. असे असताना ...
१५ वर्षात अखंड भारत होईल म्हणणाऱ्या भागवतांना राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात देखील उमटू लागले आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय ...
हा कुंभकर्ण २० वर्षांपासून झोपला होता का? जेम्स लेनच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड भडकले
जेम्स लेन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काही आरोप केले होते. ...